Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला.

भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण केल्यानंतर ऑस्ट्रेलियानं २० षटकात ५ बाद १७३ धावा केल्या.

भारतानं हे आव्हान दोन चेंडू राखत, तीन गड्यांच्या मोबदल्यात, १७७ धावा करत पार केलं.

Exit mobile version