Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आज हे परिपत्रक जारी केले.

Exit mobile version