Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑलंम्पिक स्पर्धा एका महिन्यानंतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकिया ऑलंम्पिक स्पर्धेत भारताच्या सहभागाबाबतीतला निर्णय एका महिन्यानंतर घेणार असल्याचं भारतीय ऑलंम्पिक संघटनेनं म्हटलं आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन ऑलंम्पिक स्पर्धेसाठी आपले खेळाडू न पाठवण्याचा निर्णय कॅनडा ऑलंम्पिक समितीनं घेतल्यावर भारतानं आपली बाजू मांडली आहे.

Exit mobile version