Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातली भाजीपाला दुकानं ४ दिवस बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रतिबंधासाठी उपाय म्हणून लावलेल्या टाळेबंदीचं उल्लंघन वारंवार होत असल्याचं दिसत असल्यानं वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातली सर्व भाजीपाला दुकानं आजपासून ४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Exit mobile version