Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नाशिक इथून ४० बस मधून मजुरांना मूळ गावी सोडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दररोज उन्हा तान्हात पायपीट करीत आपल्या मूळ गावी  जाणाऱ्या  परप्रांतीयांना राज्य परिवहन महामंडळानं दिलासा दिला आहे. नाशिक इथून मध्यरात्री  40 बस मधून मजुरांना पाठवलं गेलं.

यात मध्य प्रदेशात 38 तर एक जिंतूर आणि नागपूरला एक बस पाठवण्यात आली. सुरक्षित अंतराचे नियम पाळून एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी या प्रमाणे या मजुरांना रवाना केलं गेलं.

Exit mobile version