Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत आणि न्युझीलंडमधला दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज संध्याकाळी रांचीमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. याआधी जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय मिळवला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत १-० अशा आघाडीवर आहे. तीसरा आणि अंतीम सामना कोलकता इथं रविवारी होणार आहे.

Exit mobile version