Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राज्यसरकार वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आठ ऑक्टोबरला नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दा आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केला होता.

Exit mobile version