देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसूख मांडवीय यांनी...

‘मन की बात’ म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दर महिन्याला प्रसारित होणारा ‘मन की  बात’ हा कार्यक्रम म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ असून प्रत्येक भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे, असं...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 2613 उमेदवार रिंगणात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागं घेण्याची मुदत काल संपल्यामुळे एकंदर 2613 उमेदवार रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगानं प्रसिध्द केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार एकंदर 517 उमेदवारांनी...

लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. डिजिटल व्यवहारांसाठी खुलं...

राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था ही देशाच्या सर्वंकष विकासात महत्वाची भागीदार संस्था आहे – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षा या बाबतीत दुग्ध व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो तसंच देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 5 टक्के वाटा  दुग्ध व्यवसायाचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय दुग्ध...

पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती  परदेशातून  परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी...

केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले असून, बाबा केदारनाथ पंचमुखी विग्रह डोली काल केदारनाथ मंदिरात पोहचली. या विशेष कार्यक्रमासाठी जवळपास २०क्विंटल फुलांची आरास करण्यात...

शेती व्यवसाय आणि प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती व्यवसाय आणि  प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची आहे ,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पुरस्कृत, महात्मा फुले एग्रीकल्चर फर्म कृषी...

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि मायदेशी परत येण्याची...

देशाला मजबूत करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला मजबूत बनवण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असून, सरकार या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्यप्रदेशमध्ये...