Home Blog
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक असून, राज्यांमधले पाण्याचे विवाद संपवण्यावर भर द्यायला हवं असं उपराष्ट्रपती...
डॉ. भारती पवार यांची पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या कोझिकोडेइथल्या निपाह बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांच्या १५ पैकी ११ जणांना निपाहची बाधा झाली नसल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. निपाह विषाणू...
अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि समर्पण महत्त्वाचे असल्याचे प्नधानमंत्र्यांनी...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने येत्या ६ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलावलं आहे. दोन्ही गटांनी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत सुनावणीला उपस्थित राहावं असा...
मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार ठरला आहे. आतापर्यंत ३६ राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य सैनिक...
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला...
इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये भारत – अमेरिका संबंधांमध्ये महत्वपूर्ण प्रगती झाली असून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भारतभेटीमुळे हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. उभय...
आदित्य एल वन या अंतराळयानाकडून पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करणाऱ्या देशाच्या पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित आदित्य एल १ अंतराळयानानं आज पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन केलं आहे. कक्षा...
लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला गती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान
पुणे : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत होणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब अडविणे...
नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य...