Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावर आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टँकरमधल्या पाण्याची आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाण्याची तपासणी केली...

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यायची आहे किंवा श्रेणीसुधार योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक...

‘महनीय व्यक्तींचा अनादर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची वस्तुस्थिती

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही छायाचित्रांमध्ये महनीय व्यक्तींचे पुतळे दिसत नसल्याने, ‘महनीय व्यक्तींचा...

केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिला, दलित, अल्पसंख्याक, आदीवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं महिला, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे या सर्वांच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र...

भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे – पी. चिदम्बरम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातलं भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे. ते मुंबईत टिळकभवन...

साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं अनिल परब यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमिदारांशी बोलत होते. याप्रकरणी सक्तवसुली...

नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे गाडी आसाममधल्या गुवाहाटीला पश्चिम बंगालमधल्या न्यू जलपायगुडीला जोडणार...

जीवाश्म इंधनाऐवजी अन्य पर्यायांचा वापर करण्याच्या दृष्टीने हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात जीवाश्म इंधनाच्या ऐवजी अन्य पर्यावरणस्नेही इंधन पर्यायांचा वापर करण्याची गरज तसंच जगभरात हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी जागतिक उद्योगाशी भागीदारी करतील, असा विश्वास फॉर्टेस्क्यू...

गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात...