Home संपादकीय

संपादकीय

स्त्री अभ्यास केंद्रावर अन्याय का?

यंदाचा जागतिक महिला दिन सर्वच पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या, पण बंद...

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन तीन महिने झाले. मूल्यमापनासाठी हा अवधी कमी असला तरी आता राज्य सरकारला समन्वयाने आणि लोकहित, शेतकरीभिमुख आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेऊन नेटाने अंमलबजावणी...

महागाईच्या मुद्यावर भाजपचा कस लागणार

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा व्यवस्थेतील दोन सुरक्षा रक्षकांनी निर्घृण हत्या केली. सरकार ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याने तत्कालीन ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव...

ध्रुवीकरणाला शह

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’ने पाच वर्षांपूर्वीच्या नेत्रदीपक विजयाची केलेली पुनरावृत्ती म्हणजे भाजपच्या प्रखर हिंदुत्वाच्या राजकारणाला सकारात्मक कामांच्या जोरावर दिलेला शह ठरला आहे. मूलभूत आणि दैनंदिन प्रश्नांना...

वाद मिटण्याची चिन्हे !

केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी एक नवा ट्रस्ट स्थापन करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मशिदीसाठीही जागा देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक शतके चिघळत पडलेल्या एका विषयावर कायमचा पडदा पडण्याची चिन्हे...

नारी शक्तीचा अंगार निमाला!

स्त्रीच्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फुले दाम्पत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फायदे आज आपल्या समाजात सर्व स्त्रियांना मिळाल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात...

प्रदूषणाचा विळखा

पर्यावरण मंत्री आणि राज्य सरकारने पर्यावरणप्रेमी असल्याच्या कितीही गप्पा मारल्या आणि आपली अवस्था दिल्लीसारखी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथा घेतल्या तरीही मुंबईतील प्रदूषित हवा कोणाचेही ऐकण्याच्या आणि नियंत्रणात येण्याच्या...

अंमलबजावणीचा कसा फज्जा उडाला

नजीकच्या भविष्यात भारतातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची बाजारपेठ किती आणि कशी फोफावेल, याबद्दलचे भाकीत करणारा ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेचा यंदाचा अहवाल, शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा कसा फज्जा उडाला आहे, याचे दर्शन...

सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, अशी आश्वासने देत सत्ताधारी बनलेल्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपाबाबत सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप आता केवळ...

विकासाला गती देण्याची नीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या अखेरीस मंत्री परिषदेची बैठक घेत प्रत्येक मंत्रालयास त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यास सांगितले. गेल्या पाच वर्षांच्या काळात त्या त्या मंत्रालयांनी घेतलेले निर्णय, त्याची...