रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नवी दिल्ली इथे केली.
आरपीआय क्रीडा आघाडी खेळाडूंना प्रोत्साहन, मार्गदर्शन, आणि मदत...
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला.
त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे...
काही जिल्हा परिषदांमधल्या आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये, त्यांच्या हिताचे रक्षण व्हावं, ही राज्य...
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता....
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-19 विरोधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव...
एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप’
मुंबई : सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WOMENTORSHIP) हा क्रिएटिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम लाँच केला आहे.
एमजीने यासाठी पाच सामाजिक महिला उद्योजकांची...
शेती सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान
मुंबई (वृत्तसंस्था) : कौटुंबिक जबाबदारी, शेती- व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केले. यशवंतराव चव्हाण...
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थींचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे.
मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर अपेक्षेहुन जास्त नागरिकांनी रांगा लावल्या असून गेल्या ३ दिवसांत सुमारे २०...
राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार- अजित...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग...
मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर पंधरा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात, बीड जिल्ह्यातल्या चार, जालना जिल्ह्यातल्या दोन, तर...