समलिंगी विवाह याचिकांवर कारवाई करण्यासाठी राज्यांना प्रतिवादी बनवण्याची सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळविण्यासंबधी याचिकांवर कारवाई करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार बनवण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या...

प्राध्यापक जी एन साईबाबा आणि इतरांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा तसंच इतरांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं, स्थगिती दिली आहे. या प्रकरणाचा...

समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटना पीठासमोर ही सुनावणी...

कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध प्रकारची कामं करणारे बिगर तांत्रिक कर्मचारी निवडण्यासाठीची परीक्षा, तसंच संयुक्त उच्च माध्यमिक स्तरावरची परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि...

रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं...

लष्करी अधिकाऱ्यांच्या पाचदिवसीय परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली द्वैवर्षीक परिषद आजपासून सुरू झाली. ही ५ दिवसीय परिषद या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी लष्कराचे कमांडर आणि...

उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महासाष्ट्र भूषण पुरस्कार...

विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं – डॉ. सुभाष सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं असं आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष...

दूरदर्शनतर्फे गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचा माहितीपट प्रसारित करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनतर्फे, गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचं दर्शन घडवणारा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. “धरोहर भारत की-पुनरुत्थान कि कहानी’’ या नावाने हा माहितीपट दोन भागात...

७१ हजार नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकारमध्ये सुमारे ७१ हजार नव्यानं भरती झालेल्यांना नियुक्तीपत्रांचं वितरण केलं .यावेळी, प्रधानमंत्र्यांनी सर्व नवीन भरती झालेल्यां कर्मचाऱ्यांचं अभिनंदन...