धावपटू द्युतीचंद हिला छत्तीसगड सरकारनं ‘वीरनी’ पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जकार्ता इथल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी धावपटू द्युतीचंद हिला छत्तीसगड सरकारनं ‘वीरनी’ पुरस्कार जाहीर केला आहे. 14 एप्रिलला दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या एका...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ वर राष्ट्रपतींची मोहोर / विधेयकाचं कायद्यात रूपांतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे. जारी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर काल...
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी मध्य प्रदेशात 9400 कोटीहून जास्त खर्चाच्या 35 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन...
हे प्रकल्प जलद विकासाला चालना देणार आणि चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण करणार
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी मंगळवारी 25 ऑगस्ट 2020 रोजी मध्य प्रदेशात...
लडाखमध्ये सीमारेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून टप्प्याटप्प्यानं सैन्य मागे घेण्यावर तसंच लवकरात लवकर परस्परांमधला तणाव दूर करण्यावर जोर दिला आहे. लडाखमध्ये सीमारेषेवर निर्माण झालेला तणाव...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे; त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञाबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान...
सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला केंद्र सरकारची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन...
जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित...
देशातल्या कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे काल कोविड19 चा एकही नवा रुग्ण आढळला नाही. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ३१ पूर्णांक १५ शतांश टक्के झालं...
चित्रपटांमध्ये कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपटांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय असा कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट सर्व सीमा पार करून प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, असं माहिती आणि...
भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. याअंतर्गत मुंबईसाठी येत्या १७ नोव्हेंबर पासून १५ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि दावे स्वीकारले जाणार...











