कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांच्या मागणीत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांची’ मागणी वाढली आहे. मुंबईत यावर्षी ढोल-ताशा पथकांची संख्या पाचशे पेक्षा अधिक झाली आहे. संस्कृती जोपासण्याच्या उद्देशानं  २००५ साली सुरू झालेलं...

बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, जयंत पाटील यांचा विश्वास

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं प्रचाराचं कुठलंही तंत्र अवलंबलं तरी बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली जिल्ह्यातल्या...

राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज...

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री

पुणे :  रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना...

रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल सोलापूर जिल्ह्यात नातेपुते इथं दिले. सावंत यांनी काल नातेपुते...

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन कला संचालकांनी केले आहे. राज्य कला...

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यभार...

सप्तश्रृगी देवीचं मंदीर घटस्थापनेपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २६ सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून पासून खुलं करण्यात येणार आहे. मंदिराच्या दुरुस्तीसाठी हे मंदिर गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आलं होतं....

शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची अंबादास दानवे यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी असंवेदनशील सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या समनापूर इथल्या आत्महत्या केलेले...

सरकारी शाळांमधल्या शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामं कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे...