हरिहरेश्वर किनाऱ्यावरील संशयित बोट प्रकरणाचा पोलीस आणि एटीएस कसून तपास करत असल्याचं गृहमंत्री देवेंद्र...
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर काल दुपारी एक संशयास्पद बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या बोटीची तपासणी झाली.
पोलिसांना या...
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या सुधारणा विधेयकामध्ये अनेक क्लिष्ट बाबी सोप्या केल्या असून त्या सर्वांच्या हिताच्याच आहेत, असं उपमुख्यमंत्री...
दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत....
जन्म-मृत्यू नोंदणीच्या फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
मुंबई : जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक...
जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार
मुंबई : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून...
दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळेल, अशी...
एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व...
मुंबई : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती उच्च...
स्वराज्य महोत्सवाअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. या उपक्रमांतर्गत आज...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांची विधानभवन परिसरात घोषणाबाजी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांनी विधानभवन परिसरात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या...











