नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

मुंबई  : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित...

राज्यात कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८०...

फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार – मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार मिळाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं...

विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातल्या इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करा – अजित पवार...

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातल्या इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळं झालेलं शेतजमीन आणि पिकांचे...

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

आधार कार्ड नसल्यास अन्य ११ दस्तावेजांपैकी १ दस्तावेज आवश्यक मुंबई : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर...

येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी आज मुंबईतल्या रस्ते बांधणी आणि सुधारणा कामांचा आढावा घेतला, त्यानंतर...

राज्यात २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार ३३६ नव्या रुग्णांची नोंद झाली, २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८०...

राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ टीम तैनात

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड-...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक...

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह...

छोट्या व मध्यमवर्ग वृत्तपत्रांना शासनाने सरसकट 100% जाहिरात दर वाढ द्यावी – प्रदीप कुलकर्णी

सोलापूर : शासनमान्य जाहिरात यादीवरील छोट्या व मध्यम वृत्तपत्रांना राज्य शासनाने सरसकट 100% जाहिरात दरवाढ द्यावी व प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या दर्शनी जाहिरातीच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी करणारा ठराव...