दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ
मुंबई : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनतर मंत्रालयामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि...
महावितरणच्या नावे बनावट मॅसेज
मुंबई (वृत्तसंस्था) : महावितरणच्या नावे बनावट मॅसेज येत असून, त्या मॅसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद कार्यालयानं केलं आहे. आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज...
ओबीसी आरक्षणप्रश्नी पुढच्या महिन्यात बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी सरकारचा प्रयत्न सुरुच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात...
बीडीडी चाळीतली घरं बांधकामाच्या किंमतीत पोलिसांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : बीडीडी चाळींमध्ये २०११ च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दरानं ही घरं देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागानं आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना...
जीएसटी घोटाळाप्रकरणी एकास अटक
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून या प्रकरणातील मुख्य...
इंटरमिजिएट निकाल २० मे, एलिमेंटरी परीक्षेचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार
मुंबई : कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2021 शालेय स्तरावर दिनांक 9 एप्रिल ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत इयत्ता 9 वी...
पत्रकारांनी सकारात्मक कार्याची देखील दखल घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे, असे सांगून पत्रकारांनी सकारात्मक कार्य करणाऱ्यांना...
समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर टाळाव – दिलीप वळसे पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांमधून समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट नागरिकांनी टाकू नयेत. समाजमाध्यमांचा वापर संयमानं करावा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार...
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ...
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १ जून २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी...










