राज्यातल्या ८ मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाचं काम करण्यात येणार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : आधुनिक महाराष्ट्राची लेणी निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात काम करणारे लोक आणि स्थळांचा शोध घेतला जावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या...
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार सन २०२१-२२ जाहीर
मुंबई : सामान्य प्रशासन विभागामार्फत सन २०२१-२२ या वर्षाकरिता “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोकृष्ट...
कोळशा अभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी – माधव भांडारी
मुंबई (वृत्तसंस्था) : वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी काल केला. राज्यातील...
शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्य शासनाकडुन मानवी हक्काचं उल्लंघन – राजू शेट्टी
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्यशासन मानवी हक्काचं उल्लंघन करत आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. रात्री अपरात्री शेतात पाणी देताना...
भोंग्यांच्या वापराबाबत राज्य सरकार मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन...
राज्याला विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालीक तसेच दीर्घकालीन धोरण निश्चित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
८००० मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याचे ऊर्जा विभागाला निर्देश
मुंबई : राज्याला विजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे,...
आधुनिक महाराष्ट्राची लेणी निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात काम करणारे लोक आणि स्थळांचा शोध घेण्याची...
मुंबई (वृत्तसंस्था) : आधुनिक महाराष्ट्राची लेणी निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात काम करणारे लोक आणि स्थळांचा शोध घेतला जावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या...
अकोला जिल्ह्यात एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यातल्या पाच आगारामधून एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात...
सार्वजनिक ठिकाणी भोंगांच्या वापराबाबत राज्य सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन...
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ मे पासून
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ परीक्षा १९ मे २०२२ पासून सुरु होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून, पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय...










