कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व...

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती मुंबई : राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात...

देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं विधानसभेत...

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग होता, असं गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितलं. विरोधी पक्षानं सभागृहात प्रश्न मांडल्यानंतर फोन...

वनमंत्र्यांचा बुधवारी ग्रामपंचायतींशी ‘महा ई-संवाद’ : हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन

मुंबई :  हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह 'महा ई -संवाद' साधणार आहेत. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य...

राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल राज्यभरात २ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार १३० नव्या रुग्णांची नोंद...

आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १ हजार ३०६ कोटी निधी वितरित करण्यास मान्यता मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१  साठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी...

ऑनलाईन शिक्षण थांबवून प्रत्यक्ष शाळा सुरू करा – प्रजा फाऊंडेशन

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे. ऑनलाईन शिक्षण थांबवून प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशननं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. ऑनलाईन...

अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादचं नाव न बदलण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी विभागांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं...

सीएए, एनपीआर व ‘एनआरसी’संदर्भात अभ्यास करण्यासाठी ६ मंत्र्यांची समिती – मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची...

मुंबई : सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ६ मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे...

सरपंच पदाची थेट निवडणूक ; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या...

राज्यातील महाविद्यालयांचा येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील 1 हजार 24 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली. शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे...