पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही – राज्य शासनाचा खुलासा
मुंबई : राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत राज्य सरकारकडून देऊ करण्यात आलेली...
धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!
जिल्ह्याला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी ‘लॉकडाऊन-तीन’ ची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना
बीड : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या...
ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक
मुंबई(रा.नि.आ.): राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची...
ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी आता १० जूनपर्यंत मुदतवाढ
मुंबई : कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत 10 जूनपर्यंत अर्ज करता येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे...
उद्योग खात्याचा कॉर्नेल विद्यापीठासोबत लवकरच सामंजस्य करार; नव उद्यमींना मुंबईत मिळणार प्रशिक्षण
मुंबई : राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार नव उद्यमींना (स्टार्ट अप्स) आर्थिक सहाय्य तसेच समुपदेशन करण्यासाठी मुंबई येथे इन्क्युबेशन सेंटर स्थापन केले जाणार असून त्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठासोबत उद्योगमंत्री सुभाष...
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय...
मुंबई : कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड)...
उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये राऊत यांमुळे दरी निर्माण – दीपक केसरकर
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे बंडखोर दीपक केसरकर यांनी आज एक खुलं पत्र लिहून महाविकास आघाडीऐवजी भाजपासोबत युती करण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये दरी निर्माण केल्याचं...
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांहून अधिक व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळाली आर्थिक मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली. देशभरात आतापर्यंत...
एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या "स्मार्ट कार्ड " योजनेला आणखी ३० सष्टेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च पर्यंत ही मुदतवाढ होती मात्र...
महाराष्ट्र देशाला दिशा देणारे राज्य – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
मुंबई 1 : महाराष्ट्र राज्य हे देशाला नवी दिशा देण्यासाठी मार्गदर्शक ठरु शकते. यासाठी विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असते. यासाठी राज्याच्या विधिमंडळ कामकाजाची ही यशस्वी परंपरा पुढे नेण्यासाठी...










