इतर मागासवर्ग व वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी...

एमएसएमईंच्या डिजिटल परिवर्तनासाठी ट्रेड इंडियाचा पुढाकार

हरियाणा सरकारसोबत केला करार मुंबई : ट्रेडइंडिया हा देशातील सर्वात प्रमुख बीटूबी आणि ऑनलाइन मार्केट प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मने हरियाणाचे मा. मुख्यमंत्री श्री मनोहर लाल यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणा सरकारसोबत नुकताच एक...

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दादर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन मराठी भाषा तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. सीमा प्रश्न तसेच...

शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात...

शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बालमोहन विद्यामंदिरच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार मुंबई : बालमोहन विद्यामंदिराचे दादासाहेब रेगे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्या...

स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सेवा ‘स्पाईक’ लॉन्च

मुंबई : देशातील डिजिटायझेशनला अधिक वेग देत, जस्ट डायलचे सह संस्थापक रमाणी अय्यर यांनी ‘स्पाइक’ नावाची स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने (रेंटल) देण्याची सेवा नव्याने सुरु केली आहे. श्री अय्यर हे...

आषाढी वारीसाठी यंदाही पालखी काढण्याचा समन्वय समितीचा निर्णय, कमी वारकऱ्यांसह सोहळा करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय सोहळा समन्वयकांनी घेतला आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...

पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सांगली :  महापुराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जाऊ नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्ररस्तांशी संवाद साधताना...

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी  यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून ...

कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातल्या गावांमध्ये संचारबंदी लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर जिल्हा प्रशासनाने काल रात्री १२ वाजल्यापासून २६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातल्या दहा गावांमध्ये संचारबंदी लागू...