३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : २२ जूनपासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता ३ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे, आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...

विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. विधानसभा...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजन केले

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच...

राज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी; खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या...

मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे जाणार असून त्या बाबत होणाऱ्या व्यवहारात अदानी समुह सध्याच्या जेव्हीके कंपनी चे पन्नास टक्के समभाग विकत घेणार आहे. त्याचबरोबर...

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे एका कंपनीत लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सरवली एमआयडीसी परीसरात असलेल्या कपिल रेयॉन इंडिया या डाईंग कंपनीत काल मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागली आहे. या कंपनीत कच्च्या आणि पक्क्या कपड्याचा...

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई : महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. दिवंगत प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांचीदेखील 117...

इन्फ्लूएंसर मार्केटिंग स्टार्टअप ‘क्लॅनकनेक्ट.एआय’ची ५ कोटींची निधी उभारणी

मुंबई : क्लॅनकनेक्ट.एआय (ClanConnect.ai) या ब्रँडसाठीच्या सेल्फ सर्व्ह इन्फ्लुएंसर मार्केटिंग स्टार्टअपने ५ कोटी रुपयांची बीज फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली. या निधीफेरीचे नेतृत्व व्हेंचर कॅटॅलिस्ट्सनी केले. तसेच यात फॉरेस्ट इसेन्शिअल्सचे व्यवस्थापकीय...

राज्यात ७ लाख ३८ हजार ४५० नागरिकांना लस देण्याचा नवा उच्चांक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवलेली आहे. त्यात कालही आणखी एका विक्रमाची भर पडली. काल ५  हजार ७५६ सत्रांच्या माध्यमातून एकूण ७ लाख...