डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नियोजित स्मारक दोन वर्षांत उभारलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथलं नियोजित स्मारक दोन वर्षांत पूर्ण उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. इंदू मिल परिसराची पाहणी...
एमजी हेक्टर प्लस ७ सीटर नव्या ‘सिलेक्ट’ पर्यायासह उपलब्ध
मुंबई : एमजी मोटर इंडियाने नुकत्याच लाँच केलेल्या एमजी हेक्टर प्लस ७ सीटर प्रकारात ‘सिलेक्ट’चा पर्याय जोडला आहे. एमजी हेक्टर प्लस ७ सीटरचा सिलेक्ट हा नवा प्रकार १८.३२ लाख रुपये...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई...
मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं...
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातली पूरस्थिती नियंत्रणात, मृतांची संख्या २०७ वर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे राज्याच्या मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पूरस्थती सध्या नियंत्रणात आहे, मात्र चिपळूनणध्ये...
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा पहिला हप्ता गतीने वितरित करणार – कृषी मंत्री धनंजय...
मुंबई : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री...
राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा
काजू व्यावसायिकांना स्टेट जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती; मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कमही परत मिळणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : काजू व्यावसायिकांना या चालू आर्थिक वर्षापासून राज्य...
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या लोकल सेवेचे भाडे न वाढविण्याची मंत्री अस्लम शेख यांची मागणी
20 रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचे लोकार्पण
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबईतील 20 स्थानकांवरील इंटरनेट वायफाय सुविधेचे अनावरण राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते...
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. दोन्ही राज्य न्यायालयापुढे आपल्या भूमिका मांडत...
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार हरी भक्त परायण बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी...
शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी बँकांबाबत कठोर धोरण आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
परदेश, परराज्य व इतर जिल्ह्यांत अडकलेल्या नागरिकांसाठीही स्वतंत्र धोरणाची गरज
अमरावती : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना नियमित पतपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात शेती व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. त्यामुळे...










