सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी
मुंबई : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले...
येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणारा ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांचा संप स्थगित
मुंबई (वृत्तसंस्था) : ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांनी येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणारा संप स्थगित करण्यात आल्याचं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले आहे. काल मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत...
सीमाभागात मराठी भाषेच्या प्रसारासाठी नवीन उपक्रम राबविण्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे निर्देश
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच राज्याच्या सीमाभागात मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी नवीन उपक्रम राबविण्याचे निर्देश मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटींची मदत
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही दिले एक दिवसाचे वेतन ; मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पे ऑर्डर उपमुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द
मुंबई : कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता...
राज्यात गुरुवारी ६ हजार ६९५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार १२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...
प्रधानमंत्री तमिळनाडू आणि केरळ राज्यांचा दौरा करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा दौरा करणार आहेत.
उद्या सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते चेन्नईमध्ये विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. तसेच,...
इंदू मिल येथील स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यास मान्यता
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250...
राज्यात अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजाराहून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडे दाखल कालपर्यंच्या प्राथमिक अहवालात हे नमूद केलंय. सर्वाधिक...
लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे.
लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक...
मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक...
मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी...











