मराठा आरक्षणासंबंधीच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटना दुरुस्ती संदर्भात दिलेल्या निकाला विरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक...

बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून हार्दिक अभिनंदन

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिद्दीनं यशस्वी होण्याचं आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी...

अमरावती ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज स्वीकारणं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातल्या एकूण ५२६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून आज नामनिर्देशन पत्र स्वीकारायला सुरुवात होत आहे. १३ मार्चपर्यंत नाम निर्देशनपत्रं भरता येतील. यासाठी उमेदवारानं जात वैधता प्रमाणपत्र...

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री...

मुंबई : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या...

कोरोनाशी लढण्याबरोबरच विकास कामांना वेग देण्याचे प्रयत्न स्तुत्य

ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाणेवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करताना विकास कामांचा वेगही हळूहळू वाढविणे स्तुत्य...

कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीचे संकट संपल्यावर जिल्ह्याला पायाभूत, मुलभूत सुविधांकरिता ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधीची उपलब्धता करुन देण्यात येणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार...

उद्योग आणि व्यापार क्षेत्राला लाभ मिळवून देणारं २०२२ अभय योजना विधेयक विधीमंडळात मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या वस्तू आणि सेवाकरासंदर्भातल्या अभय योजनेबाबतचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक आज विधानसभेत मांडलं. कोरोना काळात अडचणीत...

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्य मंडळाची 385 वी बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव भूषण गगराणी, उद्योग...

१ कोटी ३५ लाख शिधापत्रिका धारकांना ३७ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन...

मुंबई : राज्यातील  52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे 1 जुलै ते 25 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 35 लाख 48 हजार 626 शिधापत्रिका धारकांना...

मराठीच्या जगभर प्रसारासाठी विदेशातील मराठीजनांसाठी स्पर्धा

मुंबई : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे १० मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत...