जिल्हानिहाय कोरोना अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात काल २२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले काल ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात. १ हजार ६६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल ३...
मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश
मुंबई : अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली...
कृषी क्षेत्राला चालना देतानाच शेतकरी चिंतामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याला चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उमटले असून कृषी विभागासाठी 3 हजार 254 कोटी रुपयांची तरतूद, शेतकऱ्यांना...
विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा उत्सव देशात विविध रुपांनी साजरा केला जातो. हा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे....
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
राज्यातील जनतेच्या पाठीशी...
राज्यातली नोकर भरती प्रक्रीया पारदर्शकपणे सुरू असल्याचा राज्य सरकारचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे...
मुंबई : दिनांक 28 फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईतील शाळेतील संगणक प्रशिक्षकाने 14 मुलीचा विनयभंग केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप फिरत आहे....
कर्जमुक्ती झालेल्या शेतक-यांची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वार्ताहर परिषदेला संबोधित केले. महात्मा फुले शेतक-यांची कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलासा; उमेदवारी अर्जासाठी असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीमध्ये सूट – ग्रामविकासमंत्री हसन...
मुंबई : जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करु न शकणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांना जातपडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तरी निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरता येणार...
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणसेवक भरती अन्य राज्यांसाठी पथदर्शी- ॲड. आशिष शेलार
22 शिक्षण सेवकांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र
मुंबई : शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनामार्फत पवित्र प्रणाली आणण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक भरती...











