शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला विरोध नाही- जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही, कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतल्या प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा,...

बेस्टच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी ९५ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : बेस्टच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी ९५ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमध्ये उपनगरी रेल्वे आणि इतर वाहने बंद असताना मुंबईकरांच्या मदतीला बेस्टबस धाऊन आली. या...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १८ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १८ हजार ०५९ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४३३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये...

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून 25 नोव्हेंबर, 2019 पासून 106 प्रकरणात 35 लाख 8 हजार 500 रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे...

येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणारा ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांचा संप स्थगित

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांनी येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणारा संप स्थगित करण्यात आल्याचं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले आहे. काल मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत...

आरटीईमध्ये शाळा प्रवेशात अनाथ मुलांची अनाथालयाची कागदपत्रेच ग्राह्य – शालेय शिक्षणमंत्री ॲड आशिष शेलार...

मुंबई : आरटीईअंतर्गत प्रवेश देताना अनाथ मुलांची अनाथालयाची कागदपत्रेच ग्राह्य धरण्यात यावीत असे सुस्पष्ट निर्देश शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. अनाथ मुलांच्या शाळा प्रवेशात कागदपत्रांच्या अनेक अडचणी...

बेकायदेशीर डान्स-बारवर छापे टाकून कारवाई करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या बेकायदेशीर  डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई...

राज्यात ५६ हजार ६४७ नव्या कोविड रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण बरे झालं आहेत. यामुळे राज्यात कोविड १९...

राज्यात ६३ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६३ हजार २८२  नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत एकूण  ४६...

पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता

मुंबई : पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. श्री बालाजी...