राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 साठी, 15 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या...

ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;

मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर...

सलग चौथ्या दिवशी बाजारात सकारात्मक स्थिती

निफ्टी १० हजारांच्या पातळीच्या पुढे, सेन्सेक्स ५१९.११ अंकांनी वाढला मुंबई : विविध क्षेत्रांमध्ये खरेदीने आधार दिल्याने शेअर बाजार आज सलग चौथ्या दिवशी सकारात्मक स्थितीत दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री...

आपण राष्ट्रवादीतच राहणार असून त्याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचा अजित पवार यांचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचं स्पष्ट करत त्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सरकारी कार्यक्रमात...

प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सर्वस्व पणाला लावतात व देशाच्या सीमांचे रक्षण करताना प्राणांची आहुती देतात. प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना आहे. त्यामुळे सशस्त्र...

सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करण्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन

नाशिकमध्ये शासनाच्या सहकार पुरस्काराचे वितरण नाशिक : सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या वैभवासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे आवश्यक असून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करावे,...

बालकांचे मदतीचे हात अन् शुभेच्छांसह मुख्यमंत्र्यांचे शुभाशिर्वाद

आयुषच्या बाबांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले ११ हजार रुपये मुंबई : राज्यभरातील चिमुरडी बालमंडळी कोरोना विषाणु विरूद्धच्या लढ्यात शासनासमवेत सहभागी होत असून आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा...

राज्यात कोरोनाचे एकूण २० हजार २२८ रुग्ण

३८०० रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात...

प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे....

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

मुंबई :नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या  डॉ. उज्वला शिरीष  चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी  शनिवारी...