रुग्णांचे हाल रोखण्यासाठी रुग्णालयांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती मुंबई : वैद्यकीय सेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ‘कोरोना’च्या संकटकाळातही अर्धांगवायू, दमा, हृदयविकार व अन्य दुर्धर व्याधींनी त्रस्त रुग्णांना वेळेत उपचार...

राज्यात आतापर्यंत १८ लाख ९० हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ९० हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९४ पूर्णांक...

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या वृत्ताचं MPSC कडून खंडन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात आज MPSC कडून राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेचा पेपर नागपूरमध्ये फुटल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र MPSC नं या वृत्ताचं...

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत...

कोरोनावरच्या औषधांबाबत, समन्वयानं काम करण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनावरच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधं, त्यांची उपलब्धता आणि दर याविषयी सामान्य नागरिकांनाही माहिती असायला हवी. त्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं समन्वयानं काम करावं अशी सूचना मुंबई...

मिहानमध्ये एच. सी. एल. च्या विस्तारित कॅम्पससंदर्भात सामंजस्य कराराचे हस्तांतरण संपन्न

नागपूर : मेट्रो, रस्ते प्रकल्प, मल्टी मोडल हब यामूळे मिहान प्रकल्पाला जागातिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळत आहेत. एच. सी. एल. कंपनीने आपल्या नागपूर येथील कॅम्पसमधून 8 हजार युवकांना रोजगार...

राज्यात काल २५ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारपर्यंत लसींच्या एकूण ९६ कोटी ५९ लाखापेक्षा अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २७ कोटी ४९ लाखाहून अधिक जणांना लसीची...

नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे...

मुंबई : दिनांक 28 फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईतील शाळेतील संगणक प्रशिक्षकाने 14 मुलीचा विनयभंग केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप फिरत आहे....

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झाले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमाला...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...