एका दिवसात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा
एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तींपैकी ५ हजार ५६९ अनुज्ञप्ती सुरू- आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी...
इन्फिनिक्सने लॉन्च केले आयरॉकर इअरबड्स
मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने स्नोकोर या ब्रँडअंतर्गत आयरॉकर हे वायरलेस इअरबड तयार केले आहेत. स्टाइल, पॅशन आणि इमोशन हे ब्रँडचे डीएनए राखत आयरॉकर हे फ्लिपकार्टवर १४९९ रुपयांच्या लाँच...
जव्हार-सिलवासा मार्गावर एसटीच्या दोन बसगाड्यांचा अपघात
मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जव्हार-सिलवासा मार्गावर आज सकाळी एसटीच्या दोन बसगाड्यांची टक्कर झाली. या अपघातात एका बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही बसमध्ये असलेले सर्व प्रवासी किरकोळ...
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांना अति...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आणि आरे वृक्षतोडी विरोधातल्या आंदोलकांच्या गुन्ह्यांच्या तपासणीसाठी राज्य सरकारनं नेमली उच्चस्तरीय...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आणि आरे वृक्षतोडीच्या विरोधातल्या आंदोलनादरम्यान, आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी...
गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस...
राज्यात जोरदार पावसाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : वाशिम जिल्ह्यात चार दिवसाच्या विश्रांती नंतर काही ठिकाणी पुन्हा एकदा काल रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम नुकताच सुरू झाला असून या...
पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुंबई : पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारसी बांधवांच्या आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल, राज्य आणि देश...
महिलांच्या तक्रार निवारणासाठी ‘महिला लोकशाही दिन’
मुंबई : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे,...
सुमारे चार कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी मास्कची मोठ्या प्रमाणात गरज असताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज मोठी कारवाई करत अंधेरीतल्या सहार भागातून २५ लाखांहून अधिक मास्क जप्त केले. सुमारे...










