महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील सदस्यांची 4 पदे...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई  : महाराष्ट्र शासनाने 6 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे...

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ...

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर...

कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात तरुणाईचा प्रतिसाद

‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी ३ हजारावर नोंदणी नंदुरबार : कोविड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तरुणाईने ‘जोश-ए-वतन बढाए जा’ या भावनेने मोठ्या प्रमाणत ‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी ऑनलाईन नोंदणी केली...

राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं मॉडेल आवश्यक – उदय सामंत

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं एक मॉडेल तयार करण्याची आवश्यकता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संत गाडगेबाबा...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे साथानकातून मुंबई ते सोलापूर, आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा...

खर्चिक विवाह टाळून वाचविलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस

मुंबई : धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवविवाहित दाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्न समारंभाच्या आयोजनात वाचविलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून...

राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शहरातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर  ३० एप्रिल पर्यंत...