पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून...

चाळीस लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना करातून सुट

मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांची वर्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यापाऱ्यांना नोंदणी दाखला घेण्यापासून आणि कर भरण्यापासून सुट देण्यात आली आहे....

इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्या मुंबईत बोलत होत्या. दहावी आणि बारावीच्या...

लेव्हरेज एडूची २ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

मुंबई: फॉरेन युनिव्हार्सिटी अॅडमिशन प्लॅटफॉर्म लेव्हरेज एडूने व्हेंचर डेट कंपनी ट्रायफेक्टा कॅपिटलकडून डेट फायनॅन्सिंग फेरीत २ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी केली आहे. या निधीचा उपयोग कंपनी आपल्या विकासाला गती देण्यासाठी...

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या परंतु अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष श्री. अशोक...

स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेले यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी...

स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्याचा मानस

मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. परिसरात असलेल्या झाडांची पानं, इतर वस्तूंचा उपयोग यासाठी होईल. वृत्तविभाग प्रमुख सरस्वती...

ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई  : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं....

‘लॉकडाऊन’ मुळे शेतमाल विक्रीचे तंत्र शिकलो

जळगाव जिल्ह्यात शेतकरी गटांमार्फत १७ हजार क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री, सुमारे ३१ कोटी रुपयांची उलाढाल मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा काळ हा आमच्यासाठी...

८ ते १२ जुलैपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

सुमारे १७ हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. ८ ते १२ जुलै, २०२०...