मुंबईतल्या ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये आढळले प्रतिपिंड
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या संख्यात्मक दृष्ट्या प्रतिपिंड पातळी मोजणाऱ्या पहिल्या सेरो सर्व्हेक्षणात ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड आढळले आहेत. कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे सादरीकरण
मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादरीकरण झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख...
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढं ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य शासनाची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. याबाबतचा संपूर्ण अधिकार राज्य निवड निवडणूक आयोगाचा असल्यानं, त्यात राज्य सरकार...
जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिल २०२१ रोजी प्रारूप...
एसटीसाठी ६०० कोटींची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या...
देशातल्या प्रत्येक घरात पाईपद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवणे क्रांतिकारी पाऊल ठरेल-केंद्रीय जलशक्तीमंत्री
2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत निश्चितपणे हागणदारीमुक्त होईल-गजेंद्रसिंह शेखावत
मुंबई : जल सुरक्षासाठी चार स्तंभ महत्त्वाचे असून ते स्तंभ म्हणजे जलसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर, पुनर्वापर आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हे आहे....
कॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पास शासन सर्व सहकार्य करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज...
राज्यात काल पहिल्या दिवशी १८ हजारावर लाभार्थींना लस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या २८५ लसीकरण केंद्रांवर काल सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक म्हणजे सुमारे ६४ टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग निंदा नालस्तीसाठी होऊ नये – दामोदर मावजो
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उपयोग कोणाची निंदा नालस्ती करण्यासाठी होऊ नये असं मत ज्ञानपीठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केलं. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या...










