खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना...
मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही,अशी मनोज जरांगे यांची भूमिका
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही, असं या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. ताबडतोब विधिमंडळाचं अधिवेशन...
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाकडून स्वीकृत
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यातल्या निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळानं आज स्वीकृत केला. त्यानुसार...
सरदार पटेल आणि महात्मा गांधीमधील पत्रव्यवहार मार्गदर्शक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई: सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे देशाला प्रेरणा देणारा ऐतिहासिक वारसा आहे. एकमेकांच्या विचारांचा आदर, एकमेकांप्रती संवेदनशीलता जपत तितक्याच ताकदीने विचारांची स्पष्ट मांडणी करणारा हा...
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेश स्थापना दिवस साजरा
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस राजभवन येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.
केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत...
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. नवे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील अनिल साखरे आणि अनिल...
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार...
राज्यभरातून आलेल्या ४१४ कलशांचं मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर पूजन
मुंबई (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश हा देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्यभरातून आलेल्या ४१४...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच त्यांच्या आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. त्या आज मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना...
मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून मताधिकार बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर...