वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना वकिलांनी समजावून सांगितलं वाहतूक नियमांचं महत्व

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर शहरातल्या हुतात्मा चौक इथं आज महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि पालघर विधी सेवा समिती तर्फे रोड ट्रॅफिक रुल्स या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं....

वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं जपान सरकारचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपान सरकारनं दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी...

कांदा निर्यातशुल्‍क वाढीच्या मुद्द्यावरुन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतमालाच्‍या किंमती वाढल्‍या की सरकार लगेच बंधनं घालतं, कांद्याचे दर वाढून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळू लागल्यावर केंद्र सरकारनं लगेच निर्यात शुल्‍क वाढीचा निर्णय घेतला, अशी टीका राष्ट्रवादी...

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

मुंबई : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. समितीच्या सर्व...

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन...

सीमा देव यांचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री

मुंबई : ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी

मुंबई :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य...

आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’

मुंबई :  राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ चे आयोजन केले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 31...

येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल – मुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युगांडाच्या प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी युगांडाच्या एका प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्याच्या शरीरातून ७८५ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण...