कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली मतदार ओळखपत्रे

मुंबई : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार...

अमिताभ बच्चन यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर...

पुरुष, महिला मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर; तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल

मुंबई : राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे. राज्यात ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी...

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सतत प्रयत्नशील राहावे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, नोकरी कशी मिळेल यापेक्षा आपण अनेकांना नोकरी देवू शकतो...

स्व. नंदकिशोर नौटियाल पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व – राज्यपाल

मुंबई : स्व.नंदकिशोर नौटीयाल यांचा केदारनाथ ते मुंबई पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे व्यक्तीमत्व हे संघर्षातून उभे राहिले आहे. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील ते एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे, असे...

भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : बळ, बुध्दी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरु कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे...

काय करावे काय करु नये : निवडणूक मार्गदर्शक तत्वे

निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील. ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग/ राज्याचे मुख्य...

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी डॉ.एस.एस.गडकरी पुरस्कार

मुंबई : प्रशासकीय सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकहितार्थ कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने माजी सनदी अधिकारी डॉ.एस.एस.गडकरी यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष...

राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज- मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मतदानाचा हक्क बजावण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा...