मनी लॉन्ड्रिंगवर पूर्णतः नियंत्रण आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान एकत्रित आणण्याची गरज – शक्तीकांत दास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, विदेशातल्या  देयतांची परिणामकारकता वाढवण्यासाठी  डिजिटल चलन महत्वाची भूमिका बजावत आहेत. ते काल मुंबईत G-20 टेकस्प्रिंन्ट...

नवी दिल्लीतील G-20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आयोजित १८ व्या जी -20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल, असं ...

जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण सुसंगत शेती...

लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर...

चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या अलगदपणे चंद्रावर उतरलं. या लँडरचं इंजिन आज पुन्हा प्रज्वलित झालं, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ४० सेटींमीटर वरपर्यंत जाऊन...

केंद्र सरकार वगळता अन्य कोणालाही जनगणना करण्याचा अधिकार नसल्याचं केंद्रांचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनगणना कायदा, १९४८ नुसार जनगणना करण्याचा अधिकार केवळ केंद्रसरकारकडे असल्याचं असल्याचं केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे. भारतीय संविधान आणि संबंधित कायद्याच्या तरतुदींनुसार...

मुझफ्फरनगमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उत्तर प्रदेश सरकारला मुझफ्फरनगमध्ये  झालेल्या विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी नोटीस बजावली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातल्या खुब्बापूर गावातल्या एका खाजगी शाळेतल्या शिक्षकानं एका विद्यार्थ्याच्या श्रद्धेचा निरर्थकपणे...

इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या मोटारीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या गाडीचं अनावरण केलं. जगातलं पाहिलं फ्लेक्स-इंधनावर चालणारं विजेचं वाहन सुरु...

हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षा आणि बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाबाबत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षेतलं  तसंच बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाच्या बाबतीत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि केनिया यांचं एकमत झालं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केनियाचे...

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत २०० रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरचा दर दोनशे रुपयांची कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं मुंबईत घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत ९०२ रुपये होईल. आज नवी दिल्लीत झालेल्या...