पाकिस्तानकडून शस्त्र संधीचे उल्लंघन, गोळीबारात नागपूरचे नाईक भूषण सताई शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं काल उत्तर जम्मू काश्मीर सीमेवर अनेक विभागांमध्ये शस्त्र संधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात नागपूर जिल्हातल्या काटोल इथले नाईक भूषण सताई हे शहीद झाले. ते...

पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन प्रमुख राष्ट्रीय आयुर्वेद संस्थांचे राष्ट्रार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे  दोन प्रमुख राष्ट्रीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त गुजरातच्या जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण...

स्कॉर्पीअन श्रेणीतल्या ‘वागीर’ पाणबुडीचे मुंबईत जलावतरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पीअन श्रेणीतल्या 'वागीर' पाणबुडीचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून मुंबईत जलावतरण केले. या कार्यक्रमाला पश्चिम नवदलाचे...

आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आत्मनिर्भर भारत-तीन अंतर्गंत १२ योजनांद्वारे २ लाख ६५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले....

डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणं, ही बाब समाधानकारक आहे – अनिल देशमुख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणं, ही बाब समाधानकारक आहे, असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. देशातली विविध माध्यमं कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के झालं आहे. काल दिवसभरात देशात ४९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८१ लाख १५...

१७व्या आसियान-भारत बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १७वी आसियान-भारत बैठक आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान व्हिएतनामचे पंतप्रधान एनगोएन जुआन फुक यांच्यासह भुषवणार आहेत. आसियान संघटनेच्या १० सदस्य देशांचे...

प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामांनाच जनतेचा कौल मिळतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामे केली की जनतेचा भरभरून आशिर्वाद मिळतो हे बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकांमधून सिद्ध झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक ७९ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२ पूर्णांक ८९ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयान आज सकाळी जारी केलेल्या निवेदनानुसार देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या...

कोरोना काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे केंद्राकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी काल महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त संख्येने कोविड...