मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहामधे प्रचंड गदारोळ झाल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी कामकाजात अडथळे येत आहेत. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तर राज्यसभेचं...

रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारचं स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारने स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत एका...

भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक झाली. दिल्लीत केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग...

मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी संसद भवन...

आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन...

देशात 5 वर्षात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आल्याचा नीती आयोगाचा अहवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2015-16 ते 2019-21 या कालावधीत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या नागरिकांचं प्रमाण घटलं असून या काळात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आले आहेत. नीती आयोगानं काल...

ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार मे महिन्यात जवळपास 24 हजार...

देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६ या वर्षी २४ पूर्णांक ८५...

भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं सर्बानंद सोनोवाल यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं मत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केलं. १७ आणि १८ ऑक्टोबरला होणाऱ्या...

मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधी यांच्या याचिकेवर २१ जुलै रोजी सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ वकील...