२ महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूरमधल्या शाळा पुन्हा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग काल पुन्हा सुरू झाले. राज्यात ३ मे पासून जातीय संघर्ष सुरू झाल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मणिपूरमध्ये चार हजार...

मुंबई विमानतळाच्या क्षमतेत वाढ – T2 येथे सुरक्षा तपासणी क्षेत्राचा विस्तार

एकात्मिक प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेक (पीईएससी) क्षमतेत लक्षणीय वाढ नवी दिल्ली : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) च्या T2 टर्मिनलवर सिक्युरिटी चेकपॉईंट एरिया (एससीपी) अर्थात सुरक्षा तपासणी क्षेत्राच्या टप्पा 1 आणि टप्पा...

द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महामार्ग ओलांडणाऱ्या जनावरांना अटकाव घालण्यासाठी आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी देशातल्या सर्व द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय रस्ते...

राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या बैठकांना वेग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील बदलत्या नव्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्ली...

संघर्ष करून पुढे जा ; समाजबांधवांचाही विकास करा – राष्ट्रपती

नागपूर : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास...

अंतराळातील शोधासाठी जागतिक सहकार्य आणि युती अत्यावश्यक : डॉ जितेंद्र सिंह

अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग निर्णायक : डॉ जितेंद्र सिंह नवी दिल्ली : भारताने अल्पावधीतच 140 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स सुरू करून मजबूत पाऊल उचलले आहे आणि संपूर्ण जगाने भारताची क्षमता...

दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नाही – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नसल्याचं परखड मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या आभासी माध्यमाद्वारे आयोजित परिषदेला त्यांनी संबोधित...

बीसीसीआयकडून निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची  नियुक्ती केली आहे. शिवसुंदर दास,सुब्रतो बॅनर्जी, सलिल अंकोला आणि श्रीधरन शरत हे निवड...

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा एसएलईटी हे किमान निकष अनिवार्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UGCअर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा SLET हे किमान निकष ठरवले आहेत. एका अधिसूचनेत यूजीसीनं असंही...

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गडचिरोली : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या...