वाराणसी येथील स्वयंसेवी संस्थांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कोविड-19 च्या काळात मदतकार्य करणाऱ्या वाराणसीतील विविध स्वयंसेवी संस्थांशी आज व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. वाराणसीसारख्या पवित्र आणि वरदायिनी नगरीत आशा आणि उत्साहाला...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जम्मू-काश्मीरमधील सहा महत्वाच्या पुलांचे डिजिटली केले उद्घाटन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा (IB) व नियंत्रण रेषे जवळच्या (LoC) संवेदनशील सीमाभागात चांगले रस्ते व यांच्याद्वारे संपर्काचा आरंभ करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज...

खासगी रेल्वे निविदा प्रक्रियेसाठी पूर्वानुभावाची अट रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील १०९ मार्गावर खासगी उद्योगसमूहाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त उद्योग समूहांनी सहभागी व्हावं, यादृष्टीनं या निविदा प्रक्रियेतील पूर्वानुभवाची अट काढून टाकण्यात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीनं २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व साजरं केलं जात आहे. या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीय...

राजीव गांधी फाउंडेशनसह अन्य दोन संस्थांच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाकडून समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टमधील आर्थिक अनियमिततांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एका आंतर मंत्रीलयीन समितीची स्थापना केली...

सीबीएसईकडून इयत्ता नववी ते बारावीचा ३० टक्के अभ्यासक्रम वगळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे झालेलं शैक्षणिक सत्राचं नुकसान लक्षात घेऊन ९ वी ते १२ वी च्या वर्गांसाठीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा...

कोरोना विषाणूचं हवेतलं अस्तित्व तात्पुरत असल्याचा भारतीय संशोधकांचा दावा

नवी दिल्ली : कोरोना विषाणू हवेतून उडत लोकांना संक्रमित करु शकत नाही, असं शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या हैदराबाद इथल्या जीवकोषीय आणि सूक्ष्म जीवशास्त्र केंद्राचे संचालक राकेश मिश्रा यांनी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया ग्लोबल विक 2020’मध्ये उद्‌घाटनपर भाषण देतील

30 देशातील 5000 हून अधिक सहभागींना पंतप्रधान संबोधित करतील नवी दिल्ली : ‘इंडिया ग्लोबल विक 2020’च्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्‌घाटनपर भाषण करणार आहेत. ‘बी द रिव्हायवल - इंडिया अँड...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर

नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची...

नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन- रेल्वे बोर्ड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे माल वाहतूक वाढवण्यासाठी  रेल्वे बोर्डानं  दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग  स्थापन झाला आहे. हा विभाग नांदेड रेल्वे विभागातल्या कांदा, मका,...