राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अनेक...

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या याचिकेवर पुढची सुनावणी उद्या होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश धनंजय...

देशातल्या २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळाव्याचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आज देशभरातल्या २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम, अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळावा आयोजित केला आहे. राज्यात अहमदनगर, अमरावती, गडचिरोली,...

जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्‍या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई...

बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व...

कर्नाटकात प्रधानमंत्र्याच्या रोड शोला उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांवर, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन...

दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नसल्याचं परराष्ट्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नाही असं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलं. ते शांघाय सहयोग संघटनेच्या...

मणिपूरमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ते राज्य आणि केंद्राच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन...

सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...

केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधीत केलं...