देशात खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याची मनसुख मांडविय यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं...

75 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने सध्याच्या केंद्रीय पुरस्कृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सध्याच्या जिल्हा/ रेफरल रुग्णालयांसोबत वर्ष 2021-22 पर्यंत अतिरिक्त 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली...

भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात उद्यापासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी नौदलासोबत संयुक्त सराव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदल, मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात जपानच्या सागरी आत्मरक्षण दल, रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. हा सराव बंगालच्या उपसागरात...

IGNOU प्रवेश नोंदणीच्या मुदतीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या नोंदणीची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. विद्यार्थ्यांना आता विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन १५ नोव्हेंबर पर्यंत प्रवेशासाठीची नोंदणी करता येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौ-यावर जाणार आहेत, या दौ-यात ते गुजरात पोलीस आणि राज्य गृह मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांचं गांधीनगरमधे उद्धाटन करतील. त्यानंतर गांधीनगर...

कारगील विजयाची 20 वर्ष

नवी दिल्ली : ऑपरेशन विजय अर्थात कारगील युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला यावर्षी 20 वर्ष होत आहेत. कारगील युद्ध म्हणजे राजकीय, लष्करी आणि मुत्सद्देगिरीची गाथा आहे. कारगील युद्धातला विजय, आपला...

संरक्षण मंत्र्यांनी वाहिली पोखरण येथे वाजपेयींना आदरांजली

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानमधल्या पोखरणला भेट दिली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी...

व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी जागतिक स्तरावरील पद्धतींचा अवलंब करावा – उपराष्ट्रपती

  नवी दिल्ली : जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक स्थळ ठरला असल्याचे उपराष्ट्राती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नईतल्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करत...

१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १७ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. १९ वर्षांखालील १४ वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३८ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत या लशींच्या ३९ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय...