गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे – केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज सांगितलं. ते जयपूर इथं तपास यंत्रणा...
देशातल्या चित्रपटगृहांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात चित्रपटगृहांची कमी होत असलेली संख्या वाढवण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकारांच्या मदतीनं केंद्र सरकार चित्रपट गृहांविषयी धोरण आणणार असल्याचं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव...
कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेनामी व्यवहार केल्याचा किरिट सोमय्या यांचा आराेप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुबिंयानी १२७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार केले असल्याचा आऱोप भाजपानेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. हे गैरव्यवहार शेल आणि बोगस...
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून एकूण २६ पदकांसह पदकतालिकेत...
देशात सोमवारी कोविड१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६९ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १ कोटी १३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य...
देशात आज १ लाख ९२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटीच्या वर गेली आहे....
अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ साठी शांती तेरेसा आणि जिन्सी जेरी यांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचर्या कर्मचाऱ्यांसाठीच्या अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ या जागतिक पुरस्कारासाठी नामनिर्दिशित झालेल्या, १० जणांच्या अंतिम यादीत अंदमान निकोबारमधे आदिवासी भागात काम करणाऱ्या शांती तेरेसा...
नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुजरातमधे आणंद इथं नैसर्गिक शेतीविषयक आयोजित शिखर...
कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कझाकिस्ताननं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. कझाकिस्तानच्या कायदेशीर कारवाई विभागाचे प्रमुख सेरिक शलाबायेव यांनी काल...
देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या शपथ घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी उद्या होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मधे...









