सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये बसवले जाणार सी सी टिव्ही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये सी सी टिव्ही बसवण्याच निर्णय महानगर पालिका प्रशासनानं घेतला आहे. या बाबत काल प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. या साठी प्रशासनानं...
सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती केली आहे. या सूचना संबंधित मंत्रालयं आणि विभागांकडे पाठवल्या जातील असं...
भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत...
लोकसभेत गदारोळ केल्याबद्दल काँग्रेसचे चार सदस्य पावसाळी आधिवेशन संपेपर्यंत निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज काँग्रेसच्या चार सदस्यांना पावसाळी आधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजता सुरु झाल्यावर लगेच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष...
देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या शपथ घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी उद्या होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मधे...
भारतीय ग्राहकांकडून आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी : पीयूष गोयल
भारत मंडपम येथे ‘जी 20 मानके संवाद’ मध्ये केंद्रीय मंत्री गोयल सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ग्राहक आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी करत आहेत आणि त्याच्या पूर्ततेसाठी सरकार...
हॉकीला गतवैभव मिळवून देण्यासाठी राज्यसरकारं आणि उद्योग जगतानं पुढे यावं – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. राज्य सरकारे आणि उद्योग जगतानं पुढे येत भारतीय खेळांना आवश्यक ते...
श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान असल्याचं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रजीवनाच्या निर्मितीसाठी त्याचा प्रचार, प्रसार होणं आवश्यक आहेच, मात्र हीच परंपरा आपल्याला संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा...
विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे भाजपाची सत्ता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपानं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे सत्ता कायम राखली, तर पंजाबमधे आम आदमी पार्टीनं निर्णायक बहुमत मिळवलं. या राज्यांमधले सर्व...
ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रसरकारकडून इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानंआज फेटाळली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गालाआरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने या आकडेवारीची...









