आगामी काळात डिजिटल जनगणना केली जाईल- अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं आणि शंभर टक्के अचूकतेनं होईल, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केला. आसाममधल्या कामरूप जिल्ह्यात जनगणना...

चांद्रयान-3 मोहीम 13 जुलै रोजी अवकाशात झेपावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-3 पुढच्या महिन्याच्या तारखेला दुपारी अडीच वाजता आकाशात झेपावेल अशी माहिती काल अधिकृत सूत्रांनी दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान साध्य करण्याचा भारतीय अंतराळ संशोधन...

सदर्न स्टार विजय रन 2023: ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ, लष्कराच्या दक्षिण  कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर रोजी पुणे रेसकोर्स येथे ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन केले होते. या विजय दौडची संकल्पना होती ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’ अर्थात ‘सैनिकांसाठी...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...

शिवसेनेच्या बारा खासदारांचा एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या शिवसेनेच्या एकोणीस खासदारांपैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी  संसदीय गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केली आहे अशी माहिती खासदार...

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी केले लैंगिक छळाचे आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपावरून क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाकडे  स्पष्टीकरण मागितलं आहे.नवी...

देशवासियांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना ते आज...

प्रसारभारतीच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारभारतीच्या स्थापनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली. १९९७ मधे आजच्या दिवशी संसदेत संमत झालेल्या कायद्यान्वये प्रसारभारती हे वैधानिकदृष्ट्या स्वायत्त महामंडळ अस्तित्वात आलं. प्रसारभारतीत आकाशवाणी आणि...

अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरातल्या ईशान्येकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या टप्प्यांमुळे अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता असून आज संध्याकाळपर्यंत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम...

राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अनेक...