मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर दक्षिण मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली आहे. ताज हॉटेल वर दहशतवादी हल्ला करण्यात येईल असा दूरध्वनी...
देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात सरकारनं आतापर्यंत देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकून 69 लाख टनांच्या वर धान पिकाची खरेदी केली आहे. भारतीय अन्न महामंडळासह...
कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांतील शिथिलतेनंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा आज पासून सुरु होती. कोरोना संकट वाढल्यानंतर लावलेल्या टाळेबंदीमुळे २८ एप्रिल पासून ही...
कोरोना संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क या नावानं व्हाट्सअप चॅट बोट सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या सूत्रांनी...
टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२० पर्यंत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यासाठी कुठलंही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. पोर्टलवर नोंदणी असलेल्याग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं हप्ता भरण्याचा सल्ला...
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन मार्चपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण झाल्यावर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन मार्चपर्यंत तहकूब झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती...
सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पा विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीमधील अडसर आता दूर झाला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देऊन त्याचं बांधकाम थांबवावं, अशी मागणी करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च...
भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. डिसेंबरमध्ये रेल्वेनं १० कोटी ८८ लाख टनांपेक्षा जास्त...
प्रधानमंत्री संग्रहालयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि काळानुरूप उत्क्रांत होणं हे भारतीय लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील “प्रधानमंत्री...











