देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...
आज जागतिक रेडिओ दिन साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक रेडिओ दिनानिमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत. रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी संवाद साधणं सोपं झालं आहे, रेडिओचा प्रसार दिवसेंदिवस...
आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असलेल्या आणि नव्या कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही, पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे,...
कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी मतिमंद अपत्य पात्र : जितेंद्र सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवंगत केंद्र सरकारी कर्मचारी वा निवृत्तीवेतनधारकांची मतिमंद मुले कौटुंबिक निवृतीवेतनास पात्र आहेत आणि या तरतुदीमागील हेतू लक्षात घेणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे असे केंद्रीय...
गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लिंक एक्स्प्रेस-मार्गासाठी आपली जमीन...
राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देश संरक्षणात साहसी कामगिरी करणाऱ्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. लडाखच्या...
जुलैपर्यंत २५ कोटी जणांना लस
नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली. करोना प्रतिबंधक लशीच्या ४०-५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून २०२१च्या जुलैपर्यंत २०-२५ कोटी...
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऐतिहासिक दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी सुरू होत आहे, हे...
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरन्स हेच भारताचं धोरण असून भ्रषटाचाराचं निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जी-20 देशांच्या भ्रष्टाचार विरोधी...
बोगदे खोदण्याचा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारण्याचा सल्ला – नीतीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बोगद्यांच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाअवलंब करणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. यामुळे बोगदे निर्मितीसाठीचा खर्च कमी होऊ शकतो...











