खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी आणि संयुक्त...

संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या  संयुक्त  सभेला आज राष्ट्रपती संबोधित करत होते. उपराष्ट्रपती...

थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे. दिल्लीत काल ५ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंशांनी...

विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, प्रधानमंत्री या प्रस्तावावर येत्या दहा तारखेला उत्तर देण्याची शक्यता...

राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या...

१८ वर्षांवरच्या नागरिकांना रविवारपासून खासगी लसीकरण केंद्रात मिळणार वर्धक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या खाजगी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरच्या लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा द्यायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. येत्या रविवारी म्हणजेच १० एप्रिलपासून या लसीकरणाला...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के झालं आहे. काल दिवसभरात देशात ४९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८१ लाख १५...

भारतानं 2024 पर्यंत देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित – प्रल्हादसिंह पटेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं 2024 पर्यंत देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दुप्पट करून देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत...

कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. सुमारे ९२ लाख लोकांना पहिली तर ६६ लाख ६२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दुसरी मात्रा...

‘मन की बात’ चा 64वा भाग २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात' या कार्यक्रमातून देश-विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतील. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा...