सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती आज देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी होत आहे. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती...

एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं, एअर इंडियाला विमान नियम १९३७चं पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यामुळे प्रवाशाचा कोसळून मृत्यू...

निलंबन मागं घेण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेलं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...

एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं...

विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे भाजपाची सत्ता कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपानं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे सत्ता कायम राखली, तर पंजाबमधे आम आदमी पार्टीनं निर्णायक बहुमत मिळवलं. या राज्यांमधले सर्व...

प्रधानमंत्र्यांनी दिल्या नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळसह जगभरातले केरळी नागरिक आज ओणमचा सण साजरा करत आहेत. ओणमचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले, तरीही घराघरातून मात्र ओणमसाठी नेहमचाच उत्साह दिसून येत...

चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे....

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू...

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीच्या एका खटल्यात समन्स बजावलं. या तिघांना १७ एप्रिल...

डाळी आणि तेलबियांची थेट शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किंमतीत खरेदी प्रक्रिया

नवी दिल्ली : शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची हमी राहावी यासाठी नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळ यासारख्या केंद्रीय नोडल  एजन्सी कार्यरत असतात. 2020-21 च्या रब्बी हंगामासाठी अनेक राज्यात शेतकऱ्यांकडून सुचीबद्ध वस्तूंची खरेदी...