काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  केला आहे. तसंच त्रुणमूल काँग्रेस, आप आणि डावे पक्ष...

देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित...

देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या संख्येत दैनंदिन घट सुरूच असून रुग्ण बरे होण्याचा दर ही सातत्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 2...

शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी,...

देशात कोरोना विषाणू संसर्गाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यश, मात्र कोरोना दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी...

राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात आज समारंभपूर्वक समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. संरक्षण...

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी  सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा...

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाजाने एकत्रितपणे काम करण्याचे उपराष्ट्रपतींचे...

नवी दिल्ली : देशाचे समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या इमारतींचे...

रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत. या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्याबरोबरच आगामी भारत – रशिया वार्षिक...

पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा असून तो जपला पाहिजे- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी...