नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था केल्याबद्दल अभिनेता  सोनू सूद याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतूक केलं आहे. सूद  हे खऱ्या आयुष्यातही प्रेरणादायी नायक आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी सूद याच्या  कार्याचं कौतूक केलं  आहे.