20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय...

नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. “भारताची प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिलच्या...

राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी...

शासकीय रुग्णालयात पीएम केअर्स फंडातून भारतीय बनावटीची ५० हजार वेंटिलेटर्स दिली जाणार

नवी दिल्ली : देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या शासकीय कोव्हीड रुग्णालयांमध्ये वेंटिलेटर्स लावण्यासाठी २ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. पीएम केअर्स फंडातून ही मदत देण्यात आली असून...

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी भारताची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दोन भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. या दोघांची विनातोशीष पाठवणी करावी, अशी मागणी केल्याचं परराष्ट्र व्यवहार...

पहिल्या जागतिक अन्नसुरक्षा दिन कार्यक्रमाचे डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली : योग्य आहार अभियानात जनतेने सहभागी होऊन या अभियानाला जन चळवळीचे स्वरुप द्यावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातल्या जनतेला...

तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. आकाशवाणीवरुन “मन की बात”...

रेमडेसिविर या औषधाचं उत्पादन वाढल्यामुळे, केंद्र सकारकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेमडेसिविर या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री...

शेतीतलं नवं तंत्रज्ञान आणि नव्या पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीतलं नवं तंत्रज्ञान आणि नव्या पद्धती शेतकऱ्यांपर्यंतपोहोचवून ग्रामीण भारताची नवी प्रतिमा निर्माणकरण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ग्रामीणविकास क्षेत्रासाठी यंदाच्या...

बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय द्रास ते पुणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन

नवी दिल्ली : बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय मोटार सायकल रॅलीनिमित्त तसेच कारगिल युद्धादरम्यान बॉम्बे सॅपर्सनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी द्रास ते पुणे यादरम्यान साहसी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...

देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २०.६६%

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दररोज वाढतं आहे. महिनाभरापूर्वी देशात लॉकडाउन लागू केलं तेव्हा एकूण ६०६ बाधितांपैकी ४३ रुग्ण बरे झाले होते. म्हणजे हे प्रमाण...